हिंदुस्थान इतिहास
बलुचिस्तान ला स्वातंत्र्य मिळाले 11 ऑगस्ट 1947 रोजी. पाकिस्तान ला मिळाले 14 ऑगस्ट आणि हिंदुस्थान ला मिळाले 15 ऑगस्ट. पण आपल्याला इतिहासात ह्या नोंदी शिकवल्याच गेल्या नाहीत. सुरुवातीपासूनच बलुचिस्तान ने स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला होता आणि विशेष म्हणजे त्यांचा दुसरा पर्याय भारत होता. 1948 मध्ये पाकिस्तान ने बळजबरीने बलुचिस्तान काबीज केला आणि आणि केवळ 7 महिने बलुचिस्तान ला स्वातंत्र्य मिळाले. पुढे पाकिस्तान दडपशाही आणि सैन्यदलाच्या वर्चस्वामुळे बलुचिस्तान चा आवाज दाबला गेला तो कायमचा. या पुढे जाऊन बलुचिस्तान भारताशी संलग्न झाला असता तर इराण आणि अफगाणिस्तानशी सीमा लागल्याने आपल्याला अजून शत्रू मिळाले असते असते असा पद्धतशीर कांगावा काँग्रेस ने केला. स्वातंत्र्यापेक्षा पंतप्रधान पदाची अतीव घाई झालेल्या नेहरूंकडून या पेक्षा वेगळे काय सांगितले जाणार?
- मंदार कुलकर्णी
No comments:
Post a Comment